Wednesday 25 August 2021

डोंगर घरात येतो तेव्हा...

- राजीव मुळ्ये, पर्यावरण अभ्यासक

काल माळीण… आज तळीये, आंबेघर, पोसरे… भूस्खलन आणि दरड कोसळणे कालही होते आणि आजही आहे, पण काल एकच गाव होते; आज असंख्य गावे आहेत. कणखर सह्याद्री जागोजागी खचू लागलाय आणि अशा घटनांचा गुणाकार होतोय. डोंंगर भुसभुशीत करण्यास अनेक घटक कारणीभूत ठरत आहेत आणि त्यावर उपाय शोधणे अत्यावश्यक ठरलेय.

Click more information

https://pudhari.news/latest/15215/%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be/ar 

No comments:

Post a Comment