Sunday 20 December 2020

Import skills in-a-post pandemic world

 https://www.thehindu.com/education/import-skills-in-a-post-pandemic-world/article33372409.ece

Thursday 17 December 2020

कर्करोग (Cancer) मराठी विश्वकोश माहिती

नियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो. शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो. कर्करोगाचे सु. १०० प्रकार माहीत झाले आहेत. मध्यमवयीन आणि प्रौढवयीन लोकांमध्ये हा रोग होण्याचे प्रमाण अधिक असते. वाढत्या वयानुसार हा रोग होण्याची शक्यता वाढते. इ.स. २००७ मध्ये जगभर मृत्युमुखी पडलेल्या एकूण लोकांपैकी सु. १३% लोक कर्करोगाने मरण पावले होते. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण जवळपास सारखेच आढळले आहे. माणसाप्रमाणे इतर प्राण्यांनाही कर्करोग होतो.

कर्करोग कसा होतो ? यासंबंधीची पुरेशी माहिती वैज्ञानिकांना उपलब्ध झाली आहे. सर्व पेशींमधील सजीवांच्या गुणसूत्रांमध्ये जनुके असतात. पेशींची वाढ आणि प्रजनन या बाबी जनुकांमार्फत होत असतात. जेव्हा या जनुकांमध्ये बिघाड होतो आणि पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर घडून येते तेव्हा कर्करोग उद्भवतो.

कर्करोगाचा विकास, उपचार आणि प्रतिबंध यांचा अभ्यास कर्करोगशास्त्रात केला जाते. यात संशोधन आणि वैद्यकीय चिकित्सा अशा दोन्ही बाबी समाविष्ट आहेत. कर्करोगशास्त्रातील निष्णात वैद्यकांना कर्करोगशास्त्रज्ञ म्हणतात.

मनुष्याला होणार्‍या कर्करोगाचे वर्गीकरण दोन प्रकारे होऊ शकते : (१) कर्करोग प्रथम प्रकट होणार्‍या शरीराच्या भगावरून उदा., स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग. (२) कर्करोगाची प्रथम लागण होणार्‍या ऊतीवरून, उदा., लसीका मांसार्बुद (लिंफोमा). बहुधा त्वचा, स्त्रियांची स्तने आणि पचनसंस्था, श्वसनसंस्था, प्रजननसंस्था, रुधिरनिर्माण (रक्तोत्पादक), लसीकासंस्था आणि मूत्रसंस्था अशा संस्थांच्या इंद्रियांत कर्करोग प्रथम दिसून येतो. अशा वेगवेगळ्या भागांत कर्करोग होणार्‍या रुग्णांची संख्या देशांनुसार बदलते. जपानमध्ये जठराच्या कर्करोगाचे प्रमाण अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) आणि भारत या देशांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि ग्रेट ब्रिटनमधील स्त्रियांमध्ये भारत आणि इतर आशियातील देशांच्या तुलनेत स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.

Click here more Information

https://marathivishwakosh.org/17695/ 

कर्करोग माहिती


प्रत्यक्षात कर्करोग म्हणजे काही एकच रोग नाही तर एका विशिष्ट प्रकारच्या रोग समूहास कर्करोग म्हणून संबोधलेले आहे. कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कर्करोग मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. कर्करोग प्रादुर्भावाची खात्रीशीर माहीती ही लोकसंख्याव आधारित कर्करोग नोंदणीपध्दंतीने (Population base cancer registry- PBCR ) मिळत असून PBCR मुळे कर्करोगामुळे होणारे मृत्युा व उत्तरजीवितेबद्दल माहीती सूध्दाी मिळत अस ते.


click here more informatin

https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/DiseaseContent.aspx?Flag=True&CategoryDetailsID=r425jv9XTJ0= 

कर्करोग


कर्करोग म्हणजे काय?

कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते – उदा. आतड्यांमध्ये सुरू होणार्‍या कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात इ.

ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करु शकतात अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालींमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात.

कर्करोगाचे मुख्य प्रकार

  • कार्सिनोमात्वचेमधून किंवा इतर अंतर्गत अवयवांच्या आवरणातील ऊतींमधून उगम पावणार्‍या कर्करोगाचे नाव.
  • सार्कोमाहाडे, कूर्चा, चरबी, स्नायू, रक्तवाहिन्या अथवा इतर आधारिक ऊतींमध्ये सुरू होणारा कर्करोग.
  • ल्यूकेमियारक्त तयार करणार्‍या ऊतींमध्ये (उदा. अस्थिमज्जा) उगम पावणारा कर्करोग. ह्यामुळे फार मोठ्या संख्येने असामान्य रक्तपेशी तयार होऊन त्या रक्तप्रवाहात मिसळतात.
  • लिंफोमा आणि मायलोमाशरीराच्या प्रतिकारयंत्रणेमध्ये उगम पावणारा कर्करोग.
  • सेंट्रल नर्वस सिस्टिम कॅन्सरमेंदू आणि पाठीच्या कण्यातील ऊतींना होणारा कर्करोग.

कर्करोगाचे मूळ

आपल्या शरीराचे मूलस्थान असलेल्या जीवनदायी पेशींमध्ये (सेल्स) सर्व प्रकारचे कर्करोग जन्म घेतात. कर्करोग समजून घेण्यासाठी आधी आपण सर्वसामान्य पेशी कर्करोगग्रस्त कशी होते ते पाहू.

आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात. ह्या पेशी वाढून त्यांचे – नियंत्रित पद्धतीने - विभाजन होते आणि त्यामधून नवीन पेशी तयार होतात. आरोग्य टिकवण्यासाठी ही क्रिया होणे गरजेचे असते. पेशी म्हातार्‍या होतात किंवा खराब होतात तेव्हा त्या मरतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेतात.


Click here more information

https://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/91593094d91593094b917/91593094d91593094b917 

Monday 14 December 2020

गूगल अनुवाद


गूगल अनुवाद या गूगल ट्रान्स्लेट (अंग्रेज़ीGoogle Translate) एक अनुवादक साफ्टवेयर एवं सेवा है जो एक भाषा के टेक्स्ट या वेबपेज को दूसरी भाषा में अनुवाद करता है। यह गूगल नामक कंपनी द्वारा विकसित एवं परिचालित है। इसके लिये गूगल अपना स्वयं का अनुवादक सॉफ्टवेयर प्रयोग करता है जो सांख्यिकीय मशीनी अनुवाद है। जनवरी 2016 की स्थिति के अनुसार, गूगल अनुवाद विभिन्न स्तरों पर 90 भाषाओं का समर्थन करता है[2] और प्रतिदिन 20 करोड़ लोगों को अनुवाद प्रदान करता है।[1]

इस समय इसमें हिन्दी से अन्य भाषाओं में तथा अन्य भाषाओं से हिन्दी में भी अनुवाद की सुविधा उपलब्ध है। इसके टेक्स्ट-बक्से में देवनागरी में लिखी सामग्री चिपकाकर इसका अनुवाद किया जा सकता है ; या सीधे ध्वन्यात्मकरोमन में टाइप करने पर वह स्वतः देवनागरी में बदल जाता है जिसे 'अनुवाद करो' (ट्रांसलेट) बटन दबाकर अनुवाद कर सकते हैं। गूगल ने किसी ब्लॉग को बहुभाषी अनुवाद के लिए गूगल अनुवादको ब्लॉग विजेट के रूप में मुक्त में प्रदान किया है

Click here

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6 

New Books Arrival for S Y B.Com.

 1 Business Economics  Sem.III Sheth publication 

2 Vyavastahapkiya karye...Sem 3 & 4 Sheth publication

3 Jahirat kala  S Y Bcom Sem III & I V Sheth publication

4 Business Law Marathi Seth Publication 

5 Advertising  S Y Bcom Sem III Sheth  puublication 

6 Accountancy and financial Management sem .III Sheth

7 Business law  S Y Bcom Sem III Sheth

8 Company secretarial practice  Sem III Sheth Publication

9 Management function and challenges  Sem III Sheth publication

10 Accountancy and financial management Sem III Manan

11 Business Economics Sem III Manan publication 

12 foundation course   Sem III Manan Publication 


Thursday 10 December 2020

New Arrival books for T Y BCom. Sem. V

1 Vipanan Sanshodhan sem. V & VI

2 Export Marketing  sem.V

3 Marketing Sem V

4 Financial Accounting Sem V

5 Cost Accounting Sem V

6 Marketing Research Sem V

7 Business Economics Sem. V

8 Vipanan Sanshodhan aani Manvi sanshadhan...Sem V

9 Vyavsaik Arthashatra Sem V

10 Niryat Vipanan SemSem 5/6

11 Export Marketing (Manan) Sem. V

12 Business Economics (Manan) Sem V

13  Marketing (Manan) Sem V

14  Cost Accounting (Manan)Sem V

15 Financial Accounting Sem V(Manan)

Tuesday 24 November 2020

अठराशे सत्तावन्नचा उठाव



अठराशे सत्तावन्नचा उठाव : भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी अशी अनेकविध कारणे होती. १८५७ पूर्वी ⇨ डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतपूर, संबळपूर अशी संस्थाने खालसा केली त्याच मुद्द्यावर दुसऱ्‍या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेब याचा तनखा बंद केला अव्यवस्थित कारभाराच्या निमित्ताने डलहौसीने अयोध्येचे राज्य व निजामाचा वऱ्‍हाड प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे लहानमोठ्या सर्व संस्थानांत असंतोष निर्माण झाला होता. 

 

संस्थाने खालसा झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेकार झाले. १८३३ पासून १८५७ पर्यंत इंग्रजांनी साम्राज्य-विस्तारासाठी अनेक युद्धे केली. या युद्धांचा खर्च हिंदी जनतेवर डोईजड कर बसवून वसूल केला होता. पाश्चात्य वस्तूंवरील आयात कर माफ केल्यामुळे इंग्रजी मालाला उठाव मिळाला देशी उद्योगधंदे बंद पडले. हिंदुस्थानचे दारिद्र्य वाढले. इंग्रजी अंमलात जमीनदार, वतनदार, शेतकरी यांचे हाल झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्‍यांनी दुष्काळ, अवर्षण यांचा विचार न करता जमिनीची पहाणी करून जमीनमहसुलाचे कमाल आकार ठरवून दिले. जमिनीच्या मालकाकडे सरकारी देणे राहिल्यास कंपनीचे अधिकारी जमिनी जप्त करीत किंवा विकून टाकीत. यामुळे शेतकरी व जमीनदार यांचे हाल झाले. जमिनीच्या साऱ्‍यासंबंधीच्या नवीन नियमांनुसार सरकार व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थ काढून टाकल्यामुळे तालुकदारांना काम उरले नाही. १८५२ मध्ये डलहौसीने सरदार, इनामदार यांचे हक्क तपासण्यासाठी नेमलेल्या इनाम आयोगाने बत्तीस हजार इनामांची चौकशी केली. मालकीचा पुरावा नसलेल्या एकवीस हजार वतनदारांची वतने जप्त केली. वारस नाही म्हणून आंग्रे यांचे संस्थान खालसा केले.

click here additional information

https://vishwakosh.marathi.gov.in/26408/ 

Thursday 1 October 2020

गांधी ई-बुक्स मराठी

गांधी ई-बुक्स

 | मराठी | 

फ्री ई-बुक्स डाउनलोड करा.

सौजन्य: नवजीवन पब्लिशिंग हाउस


https://www.mkgandhi.org/ebks/marathi_ebooks.html 

Tuesday 22 September 2020

21 september International Day of Peace

विश्व शांति दिवस  

विश्व शांति दिवस
विश्व शांति दिवस
विवरण'विश्व शांति दिवस' या 'अंतरराष्ट्रीय शांति दिवस' पूरी पृथ्वी पर शांति और अहिंसा स्थापित करने के लिए प्रत्येक वर्ष 21 सितम्बर को मनाया जाता है।
तिथि21 सितम्बर
शुरुआत1982
विशेषशांति का संदेश दुनिया के कोने-कोने में पहुँचाने के लिए संयुक्त राष्ट्र ने कलासाहित्यसिनेमासंगीत और खेल जगत की विश्वविख्यात हस्तियों को शांतिदूत भी नियुक्त कर रखा है।
संबंधित लेखअंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसपण्डित जवाहरलाल नेहरू
अन्य जानकारीसंयुक्त राष्ट्र महासभा ने तीन दशक पहले यह दिन सभी देशों और उनके निवासियों में शांतिपूर्ण विचारों को सुदृढ़ बनाने के लिए समर्पित किया था।

विश्व शांति दिवस अथवा 'अंतरराष्ट्रीय शांति दिवस' प्रत्येक वर्ष '21 सितम्बर' को मनाया जाता है। यह दिवस सभी देशों और लोगों के बीच स्वतंत्रता, शांति और खुशी का एक आदर्श माना जाता है। 'विश्व शांति दिवस' मुख्य रूप से पूरी पृथ्वी पर शांति और अहिंसा स्थापित करने के लिए मनाया जाता है। शांति सभी को प्यारी होती है। इसकी खोज में मनुष्य अपना अधिकांश जीवन न्यौछावर कर देता है। किंतु यह काफ़ी निराशाजनक है कि आज इंसान दिन-प्रतिदिन इस शांति से दूर होता जा रहा है। आज चारों तरफ़ फैले बाज़ारवाद ने शांति को व्यक्ति से और भी दूर कर दिया है। पृथ्वीआकाश व सागर सभी अशांत हैं। स्वार्थ और घृणा ने मानव समाज को विखंडित कर दिया है। यूँ तो 'विश्व शांति' का संदेश हर युग और हर दौर में दिया गया है, लेकिन इसको अमल में लाने वालों की संख्या बेहद कम रही है।





पसायदान

https://www.youtube.com/watch?v=DQTKecWB9OM 

Sunday 20 September 2020

इतिहासलेखनपद्धति

प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्‍न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही; तथापि ईजिप्त, अ‍ॅसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे.

बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने इतिहासलेखन म्हणता येईल, असे लेखन प्रथम ग्रीसमध्ये व नंतर रोमन संस्कृतीच्या काळात सुरू झाले

Click here additional information

https://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/91c93e91792493f915-90792493f93993e938/90792493f93993e93893294791692892a92694d92792493f 

हिंदी भाषा



सुमारे १,००० वर्षांपूर्वी निर्माण झालेली हिंदी भाषा आपल्या प्रारंभिक काळात (आदिकाल – सातव्या शतकाचा मध्य ते चौदाव्या शतकाचामध्य) अपभ्रंश होती. तिच्यावर डिंगल, मैथिली, दक्षिणी, अवधी, ब्रजइ. बोलींचा प्रभाव होता. संस्कृत, प्राकृत व पालीचे व्याकरण हे या काळातील भाषेचा आधार होते. गोरखनाथ, विद्यापती, नरपती नाल्ह, चंद बरदाई, कबीर यांच्या काव्यात या काळातील भाषा आढळते. मध्यकाळात (चौदाव्या शतकाचा मध्य ते एकोणिसाव्या शतकाचा मध्य) हिंदीचेस्वतःचे व्याकरण विकसित झाले. अरबी, फार्सी, पुश्तू (पश्तो), तुर्कीइ. भाषांचे शब्द हिंदीत मोगल साम्राज्यकाळात प्रचलित व समाविष्टझाले, तर दुसरीकडे यूरोपीय देशांच्या संपर्कामुळे पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच, इंग्रजी इ. भाषांचे शब्द अंतर्भूत झाले. भक्तिकाळाच्या प्रभावामुळे हिंदीमध्ये संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. जायसी मलिक मुहंमद, सूरदास, तुलसीदास, कबीर, मीराबाई, केशव बिहारी, भूषण यांच्या काव्यरचनांतून भक्तीबरोबरच काव्यशास्त्र, अलंकार, छंद यांचा विकास झाला. हिंदी गद्याचा प्रारंभही याच काळात झाला. आधुनिक काळात(एकोणिसाव्या शतकाचा मध्य ते आजअखेर २०१५) हिंदी भाषेच्या पद्य शैलीबरोबरच गद्य शैली विकसित होऊन सर्व प्रकारांत साहित्य रचले जाऊ लागले. संपर्कसाधने, माध्यमविकास, संगणक, महाजाल इत्यादींमुळे हिंदी ज्ञानभाषा बनत गेली

Click Here for Additional information

https://vishwakosh.marathi.gov.in/23983/ 

हिन्दी दिवस

हिन्दी दिवस भारत में प्रत्येक वर्ष '14 सितम्बर' को मनाया जाता है। हिन्दी विश्व में सर्वाधिक बोली जाने वाली भाषाओं में से एक है और अपने आप में एक समर्थ भाषा है। प्रकृति से यह उदार ग्रहणशील, सहिष्णु और भारत की राष्ट्रीय चेतना की संवाहिका है। इस दिन विभिन्न शासकीय, अशासकीय कार्यालयों, शिक्षा संस्थाओं आदि में विविध गोष्ठियों, सम्मेलनों, प्रतियोगिताओं तथा अन्य कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। कहीं-कहीं 'हिन्दी पखवाडा' तथा 'राष्ट्रभाषा सप्ताह' इत्यादि भी मनाये जाते हैं। विश्व की एक प्राचीन, समृद्ध तथा महान् भाषा होने के साथ ही हिन्दी हमारी राष्ट्रभाषा भी है, अतः इसके प्रति अपना प्रेम और सम्मान प्रकट करने के लिए ऐसे आयोजन स्वाभाविक ही हैं, परन्तु, दुःख का विषय यह है कि समय के साथ-साथ ये आयोजन केवल औपचारिकता मात्र बनते जा रहे हैं।[1]

Click 

https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8#gsc.tab=0 

Thursday 10 September 2020

भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२).

भावे, विनोबा : (११ सप्टेंबर १८९५–१५ नोव्हेंबर १९८२). थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्याच्या पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला. यांची जात चित्पावन ब्राह्मण. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई (जि. सातारा). त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राह्मणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायणतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. हे नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक. वाराणसी येथे हिंदुविश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधींच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला. महात्मा गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजी भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहाश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षाची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता. 

click link

https://marathivishwakosh.org/23191/ 

भावे विनोबा


भावे विनोबा

https://www.marathisrushti.com/profiles/vinoba-bhave/ 

Friday 4 September 2020

राधाकृष्णन्, सर्वपल्ली

राधाकृष्णन्स, सर्वपल्ली : (५ सप्टेंबर १८८८ –१६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे.

https://vishwakosh.marathi.gov.in/31137/ 

Friday 28 August 2020

खल्‌जी घराणे

खल्‌जी घराणे : खल्‌जी लोकांनी आपले वर्चस्व वाढवून दिल्ली येथे १२९०–१३२० ह्या काळात स‌त्ता प्रस्थापित केली. अफगाणिस्तानातील हे खल्‌जी मूळचे तुर्क असले, तरी हिंदुस्थानातील तुर्क त्यांना अफगाण स‌मजत. मामलूक सुलतानांच्या पडत्या काळात खल्‌जी लोक बलवान झाले. फीरूझशाह खल्‌जी हा खल्‌जी घराण्याचा संस्थापक. या घराण्यात तीस वर्षांच्या काळात एकूण स‌हा राज्यकर्ते होऊन गेले. (१) जलालुद्दीन फीरूझशाह खल्‌जी (१२९०–१२९६), (२) रूक्नुद्दीन इब्राहीम (१२९६-तीन महिने), (३) अलाउद्दीन मुहम्मद खल्‌जी (१२९६–१३१६), (४) शिहाबुद्दीन उमर (१३१६-सहा महिने), (५) कुत्बुद्दीन मुबारकशाह (१३१६–१३२०) व (६) खुस्रवशाह (१३२०).

अधीक माहितीसाठी खालील लिंकवर click करा

https://vishwakosh.marathi.gov.in/21844/ 

गुलाम घराणे

गुलाम घराणे : तेराव्या शतकात सु. १२०६ ते १२९० च्या दरम्यान दिल्ली येथे राज्य स्थापन करणारा तुर्की गुलाम ⇨कुत्बुद्दीन ऐबक  ह्याच्या घराण्यास गुलाम घराणे किंवा गुलाम वंश म्हणतात. या घराण्यातील दहा सुलतानांपैकी ऐबक, ⇨ अल्तमश  व ⇨बल्बन  हे तीनच राज्यकर्ते गुलाम होते. उरलेले सर्व दास्यमुक्त झालेले होते. त्यामुळे यास गुलाम घराणे म्हणणे फारसे सयुक्तिक वाटत नाही. ऐबकला दास्यातून मुक्त होताच अधिकार प्राप्त झाला होता. अल्तमश व बल्बन हे लहान वयातच दास्यमुक्त झाले होते. दहा राज्यकर्त्यांपैकी तीन वेगवेगळ्या घराण्यांतील होते. मध्ययुगीन तुर्की प्रघाताप्रमाणे ह्या सुलतानांना सुलतान म्हणणेही योग्य नाही.

अधीक माहितीसाठी खालीललिंकवर click कर

https://vishwakosh.marathi.gov.in/22398/ 

Monday 17 August 2020

भोसले घराणे


भोसले घराणे: सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थो👉र मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे. शिसोदे–भोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही. या घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्याचे दोन पुत्र मालोजी (मृ, १६०७) आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या  आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजीकडे होत्या. मालोजीस दोन पुत्र होते : ⇨ शहाजी (१६०२–६४) आणि शरीफजी (ॽ -१६२४). त्यांपैकी शहाजी हा प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास चढला. आदिलशाहने त्याची नेमणूक कर्नाटकात केली. त्याने बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्याचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, पण मोठ्या वैभवात गेले. राधामाधवविलासचंपू या समकालीन काव्यग्रंथावरून शहाजीच्या योग्यतेची कल्पना येते.

        click link⇓            https://vishwakosh.marathi.gov.in/28254/ 

Friday 14 August 2020

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

 


बलसागर भारत होवो मराठी 👉   click link⇓⇓⇓⇓

https://www.youtube.com/watch?v=Pcyxd5UhlDA

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

Click Link

          👉   https://vishwakosh.marathi.gov.in/30096/


Saturday 1 August 2020

अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe)



साठे, अण्णाभाऊ : (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ). कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगावचा, उपेक्षित समजल्या गेलेल्या मातंग समाजातील. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे, तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ वाटेगाव (ता.वाळवा जि. सांगली ). त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते; तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळविले. १९३२ साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले. कामगारांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला. १९३६ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच, तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलतभावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. तमाशातून जुन्या चालीचा सुरवातीचा साठा अण्णाभाऊंनी आत्मसात केला. मुंबईत परतताच त्यांना मॅक्झिम गोर्कीचे साहित्य वाचायला मिळाले. लिखाणाची उर्मी त्यांना याच साहित्यानं दिली. तो काळ १९४२ च्या चळवळीचा. ते स्वातंत्र्य समरांगणात सहभागी झाले, म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर पकड वारण्ट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले, त्याच काळात त्यांची भेट शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकरांशी झाली. आपसातले हेवेदावे, गरीब जनतेला, शेतकऱ्यांना मिळणारा, छळणारा दारिद्र्याचा झगडा त्यांनी न्याहाळला होता. त्यातच मॅक्झिम गोर्कीच्या साहित्यानं प्रभावित झालेल्या त्यांच्या अंतरीच्या उर्मीं प्रतिभेला बहर आला. त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्घ झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने ‘ लाल बावटा ’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना १९४७ साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
click link

टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर

टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०). थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि. रतिनागिरी). चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले. तत्पूर्वी १८७१ मध्येच त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री. टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत. गंगाधरपंत १८७२ मध्ये निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती. त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घालते. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला.
Click link
















ईद उल ज़ुहा

https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%88%E0%A4%A6_%E0%A4%89%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BC%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE#gsc.tab=0

Thursday 30 July 2020

Premchand collection Nene college library

Description: http://192.168.0.60/opac/book.gif

1  Premchand ke upnyason main vyangya-bodh /
Author:Premchand, .
Publisher:Clasical publishing ,
Publication Place:New Delhi :
Accession No.:8783
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

2  Media ke pachas varsh /
Author:Patanjali, Premchandra .
Publisher:Radha publication ,
Publication Place:New Delhi :
Accession No.:6121
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

3  Sant Kabir
Author:Premchand Mahesh ,
Publisher:Saket Prakashan
Publication Place:Aurangabad
Accession No.:11501
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

4  Premchand Yanchya Shreshtha Katha
Author:Premchand ,
Author:Tayade Vishal ,
Publisher:Saket Prakashan
Publication Place:Pune
Accession No.:11555
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

5  Seva Sadan
Author:Premchand ,
Publisher:s.n.]
Publication Place:[s.l]:
Accession No.:13303
Item Status:Available
Total Copy:5


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

6  Gaban
Author:Premchand .
Publisher:s.n.]
Publication Place:[s.l]:
Accession No.:2944
Item Status:Available
Total Copy:3


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

7  Nirmila Jivan Ki Ek Karun Kahani
Author:Premchand .
Publisher:Visvavidylaya Prakashan,
Publication Place:Varanasi :
Accession No.:4445
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

8  Premchand ki shreshta Kaniyan
Author:Premchand .
Publisher:s.n.]
Publication Place:[s.l]:
Accession No.:3910
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

9  Samar Yatra
Author:Premchand .
Publisher:s.n.]
Publication Place:[s.l]:
Accession No.:4149
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

10  Godan
Author:Premchand ,
Publisher:Prakashan Kendra .
Publication Place:Lukhanav :
Accession No.:2945
Item Status:Available
Total Copy:1


 

 

 

Description: http://192.168.0.60/opac/book.gif

11  Nirmala
Author:Premchand ,
Publisher:[s.n].
Publication Place:[s.l]:
Accession No.:2951
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

12  Varadan
Author:Premchand Munshi ,
Publisher:Bharatiy Granth Niketan ,
Publication Place:New Delhi :
Accession No.:3937
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

13  Roothi Rani
Author:Premchand Munshi ,
Publisher:s.n.]
Publication Place:[s.l]:
Accession No.:3932
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

14  Premchand Rangbhumi
Author:Premchand .
Publisher:Hind POcket Books ,
Publication Place:Delhi :
Accession No.:4454
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

15  Karm Bhumi
Author:Premchand ,
Publisher:s.n.]
Publication Place:[s.l]:
Accession No.:3315
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

16  Sevasadan
Author:Premchand ,
Publisher:Lokbharti Prakashan
Publication Place:Alahabad
Accession No.:3314
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

17  Sevasadan
Author:Premchand .
Publisher:Lokbharti Prakashan
Publication Place:Alahabad
Accession No.:10793
Item Status:Available
Total Copy:9


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

18  Sevasdn
Author:Premchandra.
Publisher:Lokbharti Prakashan
Publication Place:Alahabad
Accession No.:B-888
Item Status:Available
Total Copy:7


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

19  Mangalsutra
Author:Premchand .
Publisher:Hansa prakashan
Publication Place:Jaipur
Accession No.:B-171
Item Status:Available
Total Copy:1


Description: http://192.168.0.60/opac/book.gif

20  Vardan
Author:Premchand .
Publisher:Hansa prakashan
Publication Place:Jaipur
Accession No.:B-175
Item Status:Available
Total Copy:1